“फक्त या पानाचा या पद्धतीने वापरा आयुष्यात बीपी व पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही,उष्णता, अपचन

By | October 29, 2021

सकाळी उठल्यानंतर जर आपण या पानांचा काढा सेवन केला तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या लवकरच दूर होतात. आपण जो काढा व रस सकाळी सेवन केला तर आपल्या शरीरातील मोठे मोठे गंभीर आजार सुद्धा लवकर बरे होतात त्याच बरोबर अनेकांना या संदर्भातील आजार असतात ते आजार सुद्धा बरे करण्यासाठी हा रस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक जण ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी बहुतेक गोळ्या खात असतात परंतु हा उपाय केल्याने तुमचा ब्लडप्रेशर सुद्धा नियंत्रणात येणार आहेत.

आपल्यापैकी अनेकांना पोटा संदर्भातील समस्या असतात.पोटामध्ये गॅस होणे, अपचन, वारंवार जळजळ होणे ,आंबट ढेकर येणे ,ब”द्ध”को”ष्टता,पोट स्वच्छ न होणे ,पोट वारंवार दुखणे अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत रामबाण ठरतो. अनेकांच्या शरीरामध्ये र”क्ता”ची कमतरता असते र”क्त योग्य प्रमाणामध्ये तयार होत नाही अनेकांचा शरीरामध्ये उष्णता असते आणि त्यामुळे वारंवार तोंड सुद्धा येत असतात. आणि त्या लहान मुलांना पोटामध्ये जंत होतात आणि जुलाब सुद्धा होत असतात अशा वेळीसुद्धा हा रस उपयोगी ठरतो.

या रसाच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली होते तसेच ज्या महिलांना दूध कमी येते अशा महिलांनी जर या रसाचे सेवन केले तर त्यांना दूध सुद्धा जास्त प्रमाणामध्ये येते. अनेक जणांना पित्ताची समस्या वारंवार होत असते आणि यामुळे जळजळ होणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवत असतात या सर्व समस्या हा उपाय केल्याने मुळापासून नष्ट होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ लागणार आहेत त्याबद्दल..

हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे तसेच हा उपाय करताना आपण जे पदार्थ वापरले आहे ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानले गेलेले आहेत. आपण आपल्या उपयोगासाठी चे झाड वापरणार आहोत ते झाड आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये पाहायला मिळते. या झाडाला अध्यात्मिक दृष्टीकोनातून महत्त्व आहे पण त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करण्याचे दाखले सांगण्यात आलेले आहे हे झाड म्हणजे बेलाचे झाड. बेल हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर या झाडाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट करण्याची ताकद बेलामध्ये आहे.

त्या बेलाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटिन्स, विटामिन, थायमिन, किरोटीन यासारखे घटक उपलब्ध असतात. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुद्धा बेलाच्या पानांचा अनेकदा वापर केलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा बेलाची पाने घ्यायचे आहेत. बेलाची पाने सर्वप्रथम आपल्याला मीठा द्वारे स्वच्छ करायची आहेत आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवायची आहे कारण की जर या पानावर कोणतेही विषारी घटक किंवा धूळ साचली असेल तर ती मीठामुळे निघून जाईल त्यानंतर आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे या साहित्याच्या आधारे त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे व चाळणीच्या सहाय्याने आपल्याला रस काढायचा आहे.

दिवसभरातून दोन वेळा तरी आपण हा रस सेवन केला तरी आपल्या शरीरातील असंख्य समस्या लवकर दूर होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर हा रस प्यायल्याने आपल्या घशातील जळजळ सुद्धा थांबते व त्यात ही पित्ताच्या गाठी आपल्या शरीरावर निर्माण झालेले आहेत त्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होत असते जर हा उपाय आपण सातत्याने 14 दिवस केला तर आपल्या शरीरातील असेल ती समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहेत आणि म्हणूनच जर तुमच्या आजूबाजूला जर बेलाचे झाड उपलब्ध झाले तर हा उपाय अवश्य करा. जर तुमच्या आजूबाजूला बेलाचे झाड उपलब्ध झाले नाही तर बेलाचे पान बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होऊन जाते आणि म्हणूनच आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *